कलार समाज स्नेहमिलन, सत्कार सोहळा संपन्न! तुमसरमध्ये भीमसंगीताचा जल्लोष! भीमकन्या कडूबाई खरात यांच्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध  संकटातील मुलांसाठी जीवनरेखा…1098 चाइल्ड हेल्पलाइन… बोटांनी बोलण्याच्या काळात ओठांनी बोलावे – श्री जयंत चावरे कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होणार :- प्राचार्य – राहुल डोंगरे परसवाडा येथे काँग्रेसला धक्का – अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश मौजा परसवाडा येथील कॉग्रेस पक्षातून भाजपा मध्ये पक्ष प्रवेश  कलचुरी एकता सर्ववर्गी संघ नागपुर महाराष्ट्र प्रदेश की ओर से ऐतिहासिक सामूहिक विवाह और परिचय सम्मेलन संपन्न! आज स्व मनोहरभाई पटेल की ११९ वी जयंती दिवस के उपलक्ष पर स्वर्णपदक वित्रक समारोह! आज स्व मनोहरभाई पटेल की ११९ वी जयंती दिवस के उपलक्ष पर स्वर्णपदक वित्रक समारोह!
1710994486762
1739073774320
df
IMG-20231030-WA0012
mamacha
ind
Indian Head Line photo

आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने मिळाले अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टची नुकसान भरपाई

प्रदेश भाजपा के “ गांव चलो अभियान’’ को सफल बनाने की कि अपील २७ हजार प्रती हेक्टरी दराने होणार निधी वितरण

1710994486762
TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ

प्रतिनिधी / गोंदिया सप्टेंबर २०२३ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शासन दरबारी उचलून धरली होती. यावर शासनाने तत्काळ कार्यवाही करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सूत्र हलवले. या संकटातून शेतकरी बाहेर निघायला होता तोच परत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात परत अवकाळी पावसाने थैमान घातलं आणि शेतकऱ्यांचे होते नव्हते ते पण धानाचे पीक सुद्धा नासले. परत आमदार विनोद अग्रवाल यांनी झालेल्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून झालेल्या नुकसानी बाबत माहिती दिली. त्यावर शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नुकसान भरपाई देण्यासाठी यंत्रणेला कामावर लावले. परंतु नियमानुसार केवळ शेतात उभ्या पिकांचे नुकसान भरपाई देण्याची तरतूद होती. 

अवकाळी पावसाने उभ्या पिकासोबतच कापलेले धानाच्या कडपा आणि जमा केलेल्या धानाचे पूंजने सुद्धा समावेश होते. उभ्या पिकाचे नुकसान तर झालेच परंतु कापणी झाल्यावर शेतात पडलेले कडपा आणि जमा केलेल्या पुंजण्याना अंकुर आले असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनाला याबाबत जाणीव करून दिली आणि धानाचे पुंजणें आणि कडपा सुद्धा नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडले. 

आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेल्या प्रयत्नांच्या फलस्वरुप गोंदिया जिल्ह्यातील एकूण ६० हजाराच्या वर शेतकऱ्यांना या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून अंदाजे ६७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी एकट्या गोंदिया तालुक्यातील २३ हजार शेतकऱ्यांना जवळपास ३२ कोटीचा निधी मंजूर झाला. २७ हजार रुपये प्रति हेक्टरी दराने नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

लवकरच ही सर्व निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हा प्रशासन, तहसील प्रशासन, महसूल विभाग, कृषी विभाग, ग्राम सेवक आणि ग्राम पंचायत पदाधिकारी तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचे नुकसानीची रक्कम वळती करण्याची सूचना केली आहे.

Leave a Comment

1710994486762
TUSHAR PASHINE PRESS I CARD
TUSHAR I CARD PRESS AHILYARAJ
loader-image
BHANDARA GONDIA
9:01 am, Feb 12, 2025
temperature icon 22°C
clear sky
Humidity 26 %
Pressure 1017 mb
Wind 7 Km/h
Wind Gust Wind Gust: 9 Km/h
Clouds Clouds: 5%
Visibility Visibility: 10 km
Sunrise Sunrise: 7:00 am
Sunset Sunset: 6:28 pm

Our Visitor

5 3 1 4 6 1
Total Users : 531461
Total views : 553846