लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

आम्ही मास्तरकिच्या पदव्या विकायच्या काय ? सरकारच करते तरुणांना बेरोजगार

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

अर्जूनीमोरगाव/ अविनाश मेश्राम

सरकारच करते तरुणांना बेरोजगार : सेवानिवृत्तीवाले मरेपर्यंत शिक्षक, आणि बेरोजगार ?? 

“तीन ती गाळा, काम बी गाळा” करणारे सरकार आता महाराष्ट्र राज्यात आहे. हे शासन विकासाचे कोणतेच पाऊल चांगले उचलत नाही. आता तर कमालच केली या सरकारने सेवानिवृत्तीधारक व पेन्शनधारकांनाच पुन्हा शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले. हे किती दुर्भाग्य महाराष्ट्र राज्यातील शिक्षीत तरुणांचे ? आता अशा प्रकारच्या निर्णयामुळे आम्ही मास्तरकिच्या पदव्या विकायच्या काय ?? असा सवाल करावाच लागतो.

महाराष्ट्रातील शहरात आणि गावातही आता हल्लीचे तरुण हे डी एड, बी एड, एम एड तसेच पीएच डी सारख्या व्यवसायीक पदव्या व बी ए, एम ए अशाही पदव्या मिळवून समाजातील सुजाण नागरिक घडविण्यासाठी तडफड करत आहे, पण एकीकडे शासन नवनवीन विणाकारणाचे फतवे काढून शिकलेल्या तरुणांचे स्वप्न चकनाचूर करते. हे अडाणचोट सरकार आहे काय ? भारत सरकार रेल्वे विकतो, विमान विकतो, पोस्ट खाते विकतो, बँका विकतो, तर काही भागात शिक्षणाचे बरेच क्षेत्र ही विकायचे ठरवत आहे, ते सुद्धा २०२४ ला विकण्याचे ठराव तयार करत आहे.

ज्या सेवानिवृत्ती व पेन्शन धारकांना विश्रांती गरज आहे त्या लोकांना हे जिल्हा परिषद विभागाची पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी वीस हजार पगार देऊन त्यांना मरेपर्यंत शिक्षक बनवून घेते जसे यांनी ठेका घेतलाय का शिक्षकीपेशाचा असाही सवाल आता शिक्षीत बेरोजगार करत आहेत. अशांना कामावर घेऊन चांगलीच बेरोजगारी निर्माण करणे सुरू झाले. सेवानिवृत्ती व पेन्शन धारकांना शिक्षक म्हणून कामावर रुजू करणे हे अशोभणिय कार्य आहे. यांनी भानावर यावे.

शासनाने अत्यंत चुकीचे धोरण आहे, म्हातारपणात काम देणे, हे शोभत नाही. त्यांना आराम दयावा, आज मी डब्बल एम ए, बी एड, डी एड आहे, गोंडवाना विद्यापीठात येथे पीएच डी करत आहे, तरी सुद्धा शिक्षक म्हणून घ्यायला तयार नाहीत. आम्ही उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊ शकतो, चांगले घडवू शकतो व संस्काररुपी व्यक्ती घडविण्याचा अंगी कला गूण आहे.

:-मुन्नाभाई नंदागवळी, येरंडी-बाराभाटी

शिक्षक भरतीच्या नावावर राजकीय फंडा

जिल्हा परिषद शाळेतील अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही म्हणून तरी शिक्षक भरती करत नाही. शिक्षक भरतीच्या नावावर एनजीवोंना भरती प्रक्रिया करायला लावून अनेक बेरोजगारांचे पैसे उकडणे सुरू केले. कंपनी मार्फत खाजगीकरण करून भरती काढणे व नोकरीचा लालसा देणे हे राजकारणातील राजकीय फंडा वापरतात. हे चुकीचे आहे. नेत्यांमूळे ही अवस्था झाली.

रिक्त जागांसाठी तरुणांना संधी दया.

अनेक जिल्हा परिषद, शासकीय निवासी शाळा, शासकीय व खाजगी आदिवासी आश्रमशाळा, वस्ती शाळा, या शाळांमध्ये अनेक विषयाच्या शिक्षकांची गरज आहे, अशावेळी उत्साही, उपक्रमशिल शिक्षीत, शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक अर्हता धारण करणारे तरुणांना संधी दयावी, म्हणजे उदया निर्माण होणारे विद्यार्थी हे चांगले व्यक्तिमत्त्व घडतील.

सेवानिवृत्ती, पेन्शनधारकांना घेऊ नका.

५८ वर्षापर्यंत नोकरीत होते, त्यांना आराम दया, त्यांना समाधानी राहू दया, कारण त्यांच्या मानसिकतेचा विचार करा. त्या लोकांना पेन्शन लागू आहे. ते आपला व परिवाराचा पोट सहज भरतात पण बेरोजगाजगारांचा काय ??? याचा विचार करून सेवानिवृत्ती धारकांना व पेन्शनधारकांना कामावर शिकविण्यासाठी घेऊ नका असी आर्तहाक तरुण करतात.

तरुणांना लॉलीपॉप नको नोकरी दया.

सद्या तर राजकारजाहीरात काढून शिक्षीतांना नुसते लॉलीपॉप देणे सुरू आहे. हे बंद करा सरसकट नोकरी दया अशी मागणी गावातील तरुण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:04 am, Feb 16, 2026
temperature icon 23°C
clear sky
38 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 8
Total Users : 883068
Total views : 6488500